Home Blog

फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार कुलकर्णी  अटक -हिवाळी अधिवेशनात बोगस प्रवेश पत्र मिळविल्याचा मामला. -महिला पत्रकार हिच्यावर पत्रकार परिषद वर ही बंदी

फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार कुलकर्णी  अटक
-हिवाळी अधिवेशनात बोगस प्रवेश पत्र मिळविल्याचा मामला.
-महिला पत्रकार हिच्यावर पत्रकार परिषद वर ही बंदी

WH NEWS क्राईम करस्पॉन्डंट, नागपूर –
नागपूर हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये मध्ये एका न्युज चॅनल च्या नावाने प्रवेश पत्र बनवून प्रवेश केल्याने
सदर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात महिला पत्रकार सविता साखरे उर्फ कुलकर्णी यांना अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पत्रकार नरेंद्र वैरागडे याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता.या बातमी ने नागपूर शहरासह जिल्ह्यात मोठी चर्चा आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०२३ मध्ये पुण्यातील एका ज्येष्ठ पत्रकाराने सविता साखरे उर्फ कुलकर्णी आणि नरेंद्र वैरागडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, आरोपींनी एका नामांकित संस्थेचे नाव वापरून बनावट ओळखपत्रे तयार केली होती. ही ओळखपत्रे वापरून त्यांनी हिवाळी अधिवेशनासह विविध नेत्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला होता.
सदर संस्थेच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ पुण्यातील पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर शून्य गुन्हा नोंदवून हा तपास सदर पोलीस नागपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

या प्रकरणात नरेंद्र वैरागडे यांनी जामीन मिळवला आहे, तर सोमवारी सविता साखरे उर्फ कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. सविता स्वतःला मोठी पत्रकार समजते, तिने आपले नाव हे कुलकर्णी ठेवले मात्र ती साखरे आहे. आता तिच्यावर नागपुरात टिळक पत्रकार भवन व प्रेस क्लब मध्ये होणाऱ्या पत्रकार परिषद मध्ये सुद्धा बंदी घातली आहे. हिवाळी अधिवेशन मध्ये दुसऱ्याच्या लेटर हेडचा उपयोग करून प्रवेश पत्र मिळविणे गंभीर गुन्हा असल्याने सदर पोलीस स्टेशन चे पीआई ठाकरे यांनी दाखल घेत कार्यवाही केली.पुढील तपास ठाणेदार मनीष ठाकरेयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

वाडी पोलीसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई – प्रतिष्ठित दहा आरोपी पकडले, काहींवर पोलिसांची मेहरबानी,१.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाडी पोलीसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई – प्रतिष्ठित दहा आरोपी पकडले, काहींवर पोलिसांची मेहरबानी,१.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर (WH NEWS क्राईम वाडी) – वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मारुती नगर, दत्तवाडी परिसरात दिनांक 23 ऑगस्ट 2025 शनिवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत जुगार पकडला.प्रतिष्ठित १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, १,१४,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोळ्याचा पाडव्यावर जुवा खेळण्याची परंपरा आहे.

काही नागरिक जुवा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच धाड घातली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार एका मोबाईल शॉपी जवळील  डेरी परिसरातील बंद रूममध्ये आरोपी ताशपत्त्यांवर पैशाच्या हार-जीतचा जुगार खेळत होते. पोलीस उपनिरीक्षक भागवत कालींगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन छापा टाकला असता आरोपी रंगेहात जुगार खेळताना पकडले. सूत्रांने दिलेल्या माहिती अनुसार 17 नागरिक जुवा खेळत होते मात्र काही नोकरी करीत असल्याने त्यांच्यावर वाडी पोलिसांनी मेहरबानी दाखविली.


एक पोलीस अधिकारी ज्यांच्या घरी भाड्याने राहतो तो घर मालक ही जुवा खेळत सापडल्याने त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी मेहरबानी दाखविली असल्याचे बोलल्या जात आहे.जुवा तसा लाखों रुपयांचा खेळल्या जात होता मात्र नगदी हजारो मध्ये दाखविण्यात आला.१,१४,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असे पोलिसांकडून सांगितल्या गेले. पोलिसांनी मात्र आरोपीचे नावे का लपविले असा प्रश्न निर्माण होत आहे.

फिर्यादी पो.ना. सोमेश्वर मधुकर वर्धे (ब.नं.1036, पोलीस ठाणे वाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून  कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमालामध्ये ताशपत्ते, रोकड रक्कम तसेच इतर साहित्याचा समावेश आहे.काही लोकांचे मोबाईल सुद्धा जप्त केले. जुवा खेळणाऱ्या लोकांना दारू पोहचविनाऱ्याचा सुद्धा मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे.
पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत.मात्र सत्यताही लपविली जात असल्याची मोठी चर्चा आहे.या प्रकरणी डीसीपी रेड्डी यांनी लक्ष देऊन तपास केला तर सत्य उघड होईल.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अपमान नाही तो संपूर्ण समाजाचा आहे-

प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा अपमान नाही तो संपूर्ण समाजाचा आहे.- बापूसाहेब गजभरे

नांदेड – संघर्षयोद्धा प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांचा हा अवमान नसून संबंध आंबेडकरी चळवळीत इमानदारीने कार्य करणाऱ्या नेत्यांचा,आणि कार्यकर्त्यांचा अपमान आहे.
काल नागपुरात घडलेल्या प्रकरणाने समाजाची जगजाहीर बदनामी झाली.
काहींना असुरी आनंद ही झाला असेल ते खरे समाजाच्या सामाजिक ,राजकीय ,धार्मिक चळवळीचे मारेकरी
प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांनी आपल्या आयुष्याची 60 -65 वर्षे समाजासाठी सर्मपित केली आहेत.सरांचा त्याग एवढा मोठा आहे की,त्यांची बरोबरी कोणालाही करता येणार नाही.
महाराष्ट्राच्या गाव गावात सरांच्या नावाचा धाक होता.
म्हणूनच त्यांना संघर्ष नायक म्हटले जाते,

जयभीम पत्रिकेतून सरकारवर आसूड उगारणारे कवाडे सर महाराष्टाला माहित आहेत,नामांतरासाठी लॉंग मार्च काढणारे सर,खैरलांजी प्रकरणात आमदारकीचा राजीनामा देणारे सर,खेड्यापाड्यात अन्याय झाल्यावर तर रात्री बेरात्री धावून येणारे सर !
दिल्ली आग्र्याच्या जेल पासून त राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जेल भोगणारे सर आज ही किती तरी पोलीस केसेस सरांवर आहेत.लहान मोठे हजारो आंदोलनात सरांनी नेतृत्व केलं !

भीमा कोरेगाव पासून ते महाड पर्यंत आणि देश पातळीवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ज्या ज्या ठिकाणी गेले
तेथे तेथे सर पोहचले आणि लोकांना जागृत केले त्या स्थळांना आज लाखों लोक जातात.
सरांच्या बाबतीत खूप लिहिता येईल आज फक्त थोडासा मागोवा घेतला आहे.
सरांच्या त्यागाला अनन्यसाधारण महत्व आहे.
त्यांच्या नावाशिवाय हि चळवळ पुर्ण होऊ शकत नाही.
त्यांना विरोध करणाऱ्यांचं समजत कांहीही स्थान नाही असे भाडोत्री विकाऊ आणि टाकाऊ लोक विरोधात समाज माध्यमावर व्यक्त होतांना दिसत आहेत.

नागपूरच्या प्रकरणात सरांच्या समर्थनात जास्त लोक होते.
भाडोत्री लोक बोटावर मोजण्या इतकेच होते.
सरांची कालची भूमिका स्वागताहार्य त्यांनी समाजात भांडणे नको हि भूमिका घेतली
समाजातल्या बुद्धिजीवी लोकांनी एकत्र येऊन प्रा.जोगेन्द्र कवाडे सर यांची कोणती भूमिका चुकली ती सांगावी
आम्ही सरांना आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोलावू
माझी विनंती एवढीच आहे की समाजमाध्यमांवर बदनामीकारक लिखन करू नये परत एकदा हात जोडून विनंती.

जर या उपर कुणी पोस्ट केलीच तर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यात येईल.कृपया आम्हांला तो निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

बापूराव उर्फ बापूसाहेब गजभारे
महाराष्ट्र प्रदेश महासचिव,नांदेड
9673580786,9422187404

पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

पत्रकार प्रशांत कांबळे – चांदूर रेल्वे ते मंत्रालय प्रतिनिधी पर्यंतचा प्रवास.! वाढदिवस विशेष

अमरावती जिल्ह्यातील लहानशा चांदूर रेल्वे शहरातून आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात करणारा प्रशांत कांबळे आज मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि स्पर्धात्मक राजधानीच्या शहरात पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहे. त्याचा हा प्रवास केवळ वैयक्तिक मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचा नाही, तर सामाजिक बांधिलकी आणि सत्यनिष्ठेचेही उदाहरण आहे.

सुरुवातीची पावले – चांदूर रेल्वेतून सुरुवात

प्रशांत कांबळे ची पत्रकारितेतील कारकीर्द एका स्थानिक वृत्तपत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून सुरू झाली. गावातील सामान्य माणसांचे प्रश्न, स्थानिक समस्या आणि ग्रामीण भागातील घडामोडी यांचे अचूक, जबाबदार आणि संवेदनशील वृत्तांकन त्यांनी केले. त्यामुळे अल्पावधीतच ते लोकांच्या मनात विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले.

मुंबईकडे वाटचाल

नंतर पत्रकारितेच्या वाटेवर पुढील टप्पा गाठण्यासाठी प्रशांत कांबळे मुंबईत दाखल झाला. जय महाराष्ट्र सारख्या न्यूज चैनल मध्ये असताना मुंबईच्या गटारात काम करणाऱ्या कामगारांची व्यथा न्यूज चॅनलमध्ये मांडली.. महानगरातील जलद गतीचे आयुष्य, स्पर्धा आणि सतत बदलणाऱ्या घडामोडी यांच्या मध्यभागी राहूनही त्यांनी सत्य, तथ्य आणि जबाबदारीचा धागा सोडला नाही.

दिव्य मराठीत मंत्रालय प्रतिनिधी

सध्या प्रशांत कांबळे मुंबईतील अग्रगण्य दैनिक दिव्य मराठी मध्ये मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या निर्णयांपासून ते जनतेच्या समस्यांपर्यंत, त्यांनी नेहमीच वाचकांपर्यंत अचूक आणि प्रभावी माहिती पोहोचवण्याचे काम केले आहे. मंत्रालयातील राजकारण, धोरणे आणि त्याचा जनजीवनावर होणारा परिणाम याचे सूक्ष्म विश्लेषण करून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता

प्रशांत कांबळे हा केवळ बातम्या देणारा पत्रकार नाही, तर एक संवेदनशील मन, सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या, सामाजिक अन्याय, ग्रामीण भागातील आवाज आणि वंचित घटकांचे मुद्दे निर्भीडपणे मांडतो. पत्रकारितेला व्यवसायापेक्षा लोकसेवेचे माध्यम म्हणून पाहणारा हा दृष्टीकोन त्याचा इतरांपेक्षा वेगळा ठरवतो.

राहुल गडपाले यांनी दिली मुंबईत संधी….

मुंबईतून काही काळ अमरावतीत आल्यानंतर प्रशांत कांबळे याला खरंतर परत मुंबईत पत्रकारितेत जायचे होते मात्र मुंबईत चांगल्या वृत्तपत्रात काम मिळणे सोपे नाही. मात्र या कामी दैनिक सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी प्रशांतला दैनिक सकाळमध्ये मुंबईत काम करण्याची संधी दिली, आणि ही राहुल गडपाले यांनी दिलेली संधी प्रशांतच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. या संधीचे सोने करत सकाळ मधून मंत्रालय प्रतिनिधी म्हणून दिव्य मराठीत प्रशांत कांबळे यांनी झेप घेतली.
प्रशांत कांबळे च्या या यशात राहुल गडपाले यांच्यासोबतच विनोद भाऊ राऊत यांचा देखील महत्वाचा वाटा आहे…. विदर्भातल्या छोट्या गावातून मुंबईत गेलेल्या प्रशांतला मुंबईत सहकार्य साथ व मार्गदर्शन करणारे पत्रकारांचे देखील तेवढेच सहकार्य आहे.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

आज प्रशांत कांबळे याचा वाढदिवस. प्रशांतला वाढदिवसानिमित्त खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा. सत्य, न्याय आणि सामाजिक बांधिलकीच्या मार्गावर प्रशांत असाच ठामपणे प्रवास करत राहावा, हीच अपेक्षा.WH NEWS NAGPUR

निजी ट्रैवल्स पर रोक

सुबह 8 बजे से रात 10 बजे तक शहर के अंदर पार्किंग और यात्रियों को पिक-अप/ड्रॉप करने की अनुमति नहीं
नागपुर.
नागपुर शहर में बढ़ते यातायात जाम की समस्या से निपटने के लिए यातायात पुलिस विभाग ने एक महत्वपूर्ण कदम उठाया है। शहर के अंदरूनी रिंग रोड क्षेत्र में निजी ट्रैवल्स बसों के परिचालन को नियंत्रित करने के लिए एक नई अधिसूचना जारी की गई है। अधिसूचना के अनुसार, अब निजी बसों को सुबह 8 बजे से रात 10 बजे तक इनर रिंग रोड पर सड़क पर पार्किंग और यात्रियों को पिक-अप/ड्रॉप करने की अनुमति नहीं होगी। इन बसों को केवल निर्दिष्ट पार्किंग क्षेत्रों में ही रुकना होगा। निजी बस संचालकों को नए नियमों का पालन करने और अपने यात्रियों को सूचित करने के लिए 7 दिन का समय दिया गया है। नियम का उल्लंघन करने पर मोटर वाहन अधिनियम की धारा 223 के तहत सख्त कार्रवाई की जाएगी। यह अधिसूचना 13 अगस्त से 12 सितंबर 2025 तक लागू रहेगी।

यात्रियों को होगी दिक्कतें
नागपुर से यवतमाल, चंद्रपुर, छिंदवाड़ा, जबलपुर, भंडारा, गोंदिया और ब्रह्मपुरी जैसे मार्गों पर चलने वाली सैकड़ों निजी बसें अब शहर के बाहर यात्रियों को उतारेंगी। ऐसे में, इन यात्रियों को शहर के अंदर अपने गंतव्य तक पहुंचने के लिए मेट्रो, टैक्सी, या ऑटो जैसे वैकल्पिक साधनों पर निर्भर रहना पड़ेगा। हालांकि परिवहन कार्यालय से अनुमति लेकर चलने वाली बसें जैसे मिहान और एमआईडीसी क्षेत्र के कर्मचारियों को ले जाने वाली बसें, विवाह समारोह की बसें, और स्कूल बसें इस नियम के दायरे से बाहर होंगी।

जाम से मिलेगी राहत
पुलिस उपायुक्त लोहित मतानी का कहना है कि यह कदम ट्रैफिक व्यवस्था को सुचारू बनाने के लिए जरूरी है। उनका मानना है कि शहर के बाहर वैकल्पिक पार्किंग और स्टॉप की व्यवस्था से यातायात में सुधार होगा। यह निर्णय शहर के महत्वपूर्ण चौराहों और सड़कों पर होने वाले भारी ट्रैफिक जाम को कम करने के उद्देश्य से लिया गया है। शहर की 35 लाख की आबादी और 25 लाख से अधिक वाहनों के चलते, कई प्रमुख सड़कें जैसे सीए रोड, रहाटे कॉलोनी चौक, ग्रेट नाग रोड, और अमरावती रोड पर बसों की अवैध पार्किंग और पिक-अप के कारण यातायात अक्सर बाधित रहता है।

बेटी को परीक्षा दिलाने गए पिता को ट्रक ने रौंदा

सड़क पार करते समय हादसा
नागपुर.
वर्धा रोड स्थित डोंगरगांव में मंगलवार को दिल दहला देने वाली घटना हुई। भीष्म कुमार शाहू अपनी बेटी को परीक्षा दिलाने के लिए बस से गया था। वह बस स्टैंड पर बैठकर अपनी बेटी के परीक्षा खत्म होने का इंतजार कर रहा था। सड़क पार करते वक्त एक तेज रफ्तार ट्रक ने उस इंतजार को हमेशा के लिए खत्म कर दिया।

परिवार पर टूटा दु:खों का पहाड़
जानकारी के अनुसार, डिप्टी सिग्नल कलमना निवासी भीष्म कुमार शाहू (54) कलमना मार्केट में हमाली काम करता था। वह बस से वर्धा रोड डोंगरगांव स्थित मेघसाई आईटीआई में बेटी प्रियंका को छोड़ने बस से गया था। घटना के बाद पुलिस ने आरोपी चालक को गिरफ्तार कर लिया है। यह दुखद घटना परिवार के लिए असहनीय है। पिता ही कमाने वाला था। दो बच्चियों, एक बच्चे के परवरिश का भार उसके कंधों पर था। बच्चियों का पढ़ाकर वह योग्य बना रहा था। मां किसी सुपारी कारखाने पर काम करती है, ताकि पति का हाथ बंटा सके। अब पूरा परिवार मुसीबत में आ गया है। परीक्षा देने गई बेटी के मुंह से शब्द नहीं निकल पा रहे हैं। वह तो खबर सुनते ही गश खाकर गिर पड़ी थी। सदमा दिल-दिमाग पर छाया हुआ है।

डिलीवरी बॉय पर जानलेवा हमला

ईर्ष्या का घातक परिणाम
नागपुर.
मामूली विवाद में डिलीवरी बॉय पर जानलेवा हमला हुआ। हथोड़े से उसका सिर फोड़कर जान से मारने की कोशिश की गई। उसका नाम मोहन नगर खलासी लाइन निवासी फिरोज लालचंद लव्हात्रे (38 ) है आरोपी बस्ती का ही वामन पांचौले है। वह सिलेंडरों की गाड़ी चलाता है और फिरोज घरों में सिलेंडर पहुंचाने का काम करता है। फिरोज की कुछ ग्राहकों से पहचान हो गई थी। वे जब भी कभी सिलेंडर लगा तो फिरोज को फोन करते थे। उसके बदले में वह उसे दस-बीस रुपए दे देते थे। फिरोज की अतिरिक्त कमाई वामन की आखों में खटक गई। शनिवार को मामूली विवाद के बाद सोमवार की शाम को जब फिरोज घर में था तो वामन से उसे फोन कर परिसर के चौरसिया चौक में बुलवाया और उसके सिर पर बुरी तरह से हथोड़े से वार किया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और उसे अदालत में पेश भी किया।

सरकारी नौकरी के नाम पर ठगी

युवाओं के सपनों से खिलवाड़
नागपुर.
बेलतरोडी थानांतर्गत एक ऐसा ठग पकड़ा गया है, जो विभिन्न सरकारी विभागों में नौकरी दिलाने का झांसा देकर ठगी करता था। आरोप है कि उसने खुद को पुलिस विभाग में क्लर्क बताकर पीड़ितों से लाखों रुपये अपने बैंक खाते में जमा कराकर ठगी की है। उसे अमरावती शहर से गिरफ्तार किया गया। आरोपी नामदेव उर्फ प्रकाश उर्फ जगदीश धनराज राठौड़ (35) यवतमाल निवासी है। वह अवधूतवाड़ी (यवतमाल) पुलिस स्टेशन में हुए एक अपराध में लंबे समय से फरार था। वह पिछले एक मामले में अदालत में पेश नहीं हुआ था।

8 युवकों से ठगी
आरोपी ने रामटेक और मौदा के करीब आठ युवकों को ठगा। उसने पुलिस भर्ती, स्वास्थ्य विभाग, मेट्रो नागपुर, रेलवे विभाग, सेना आदि सरकारी सेवाओं में भर्ती कराने का वादा करके नकद और ऑनलाइन 16 लाख 86 हजार रुपये ऐंठ लिए। पैसे लेने के बाद, आरोपी अलग-अलग जिलों में जाकर कुछ दिन रुकता था। आरोपी खुद को अमरावती पुलिस आयुक्तालय में क्लर्क बताता था। उसने एक पहचान पत्र भी बना रखा था। उसके आधार पर वह लोगों और उनके दोस्तों व परिवारों को आर्थिक रूप से ठग रहा था। खासतौर पर, उसने पीड़ितों को फर्जी नियुक्ति पत्र और पहचान पत्र भी दिए। जब उन्होंने कार्यालय जाकर नियुक्ति पत्रों के बारे में गहन पूछताछ की, तो मामले का भंडाफोड़ हुआ।

कई सवाल उठते हैं
बेलतरोडी पुलिस द्वारा गिरफ्तार किया गया नामदेव उर्फ प्रकाश राठौड़ जैसे ठग, हमारे देश के उन लाखों युवाओं के सपनों और उम्मीदों को तोड़ते हैं, जो सरकारी नौकरी पाने के लिए कड़ी मेहनत करते हैं। यह सरकारी तंत्र की विश्वसनीयता पर एक सीधा हमला है। इस घटना से कई सवाल उठते हैं। आरोपी कई गंभीर अपराधों में फरार था, फिर भी वह महीनों तक लोगों को ठगता रहा। क्या पुलिस के पास फरार अपराधियों को पकड़ने के लिए मजबूत तंत्र नहीं है? इस मामले में पुलिस ने तकनीकी और गोपनीय जानकारी के आधार पर आरोपी को पकड़ा है, जो एक सकारात्मक कदम है, लेकिन हमें यह सुनिश्चित करना होगा कि अपराधी इतनी आसानी से बच न निकल पाएं।

पॉश इलाके में देह-व्यापार का भंडाफोड़

पड़ा छापा, महिला आरोपी गिरफ्तार
नागपुर.
क्राइम ब्रांच के सामाजिक सुरक्षा दस्ते ने ऑपरेशन शक्ति के अंतर्गत खरे टाउन धरमपेठ स्थित एक सैलून में चल रहे देह व्यापार अड्डे पर छापेमारी कर एक महिला आरोपी को गिरफ्तार किया है। एक महिला फरार बताई जा रही है। गिरफ़्तार महिला का नाम दीपा आनंद गोदडे वाल्मिकी नगर सीताबर्डी निवासी बताई है। अड्डे से दो पीडित युवतियों को छुड़ाकर हिरासत में लिया गया है। कार्रवाई के दौरान करीब 40 हजार रुपए का माल जब्त किया गया है। खरे टाउन धरमपेठ जैसे इलाके में ऐसी गतिविधियों का चलना समाज की नैतिकता और पुलिस की निगरानी पर गंभीर सवाल खड़े करता है।

दो युवतियों को छुड़ाया
यह मामला केवल एक सैलून में चल रहे अवैध धंधे का नहीं है, बल्कि यह हमारे समाज की उस सोच को भी दर्शाता है जहां महिलाओं को केवल वस्तु समझा जाता है। पुलिस ने दो पीड़ित युवतियों को इस अड्डे से छुड़ाया है, जो यह बताता है कि यह एक संगठित अपराध है जहाँ महिलाओं का शोषण किया जाता है। अक्सर ऐसी गतिविधियों में फंसी महिलाएं गरीबी, मजबूरी या धोखे का शिकार होती हैं।

रैकेट का पर्दाफाश जरूरी
पुलिस की कार्रवाई सराहनीय है, लेकिन जब तक इन अपराधों की जड़ों पर प्रहार नहीं किया जाता, तब तक ये गतिविधियां किसी और जगह पर फिर से शुरू हो जाएंगी। यह समझना जरूरी है कि इस तरह के अपराधों के पीछे बड़े गिरोह काम करते हैं। पुलिस को सिर्फ महिला दलाल को गिरफ्तार करने तक ही सीमित नहीं रहना चाहिए, बल्कि उन सभी लोगों की पहचान करनी चाहिए जो इस रैकेट में शामिल हैं।

राशन दुकानदारों का बढ़ा कमीशन

सरकार को भरोसा, पारदर्शिता बढ़ेगी
नागपुर.
महाराष्ट्र सरकार ने सार्वजनिक वितरण प्रणाली के तहत राशन दुकानदारों का कमीशन ₹150 से बढ़ाकर ₹170 प्रति क्विंटल करने का फैसला किया है। यह कदम लंबे समय से चली आ रही उनकी मांग को पूरा करता है। सरकार का यह निर्णय सराहनीय है, क्योंकि यह राशन दुकानदारों की आर्थिक स्थिति को सुधारने में मदद करेगा।

जिले में 1600 से अधिक राशन दुकानें
राशन दुकानदार अपनी दुकानों को चलाने, अनाज का वितरण करने और ई-पॉस मशीनों को संभालने जैसे कई कार्य करते हैं। इसके लिए उन्हें न केवल समय और श्रम देना पड़ता है, बल्कि बिजली, किराया और रख-रखाव जैसे खर्च भी उठाने पड़ते हैं। ₹20 की यह मामूली वृद्धि इन सभी खर्चों को देखते हुए शायद ही पर्याप्त हो। नागपुर जैसे जिले में 1600 से अधिक राशन दुकानें हैं, और हर दुकानदार अपनी रोजी-रोटी के लिए इस कमीशन पर निर्भर हैं।

काम में आएगी पारदर्शिता
यह समझना जरूरी है कि कमीशन बढ़ाने का उद्देश्य केवल दुकानदारों को खुश करना नहीं, बल्कि पीडीएस की कार्यप्रणाली को मजबूत करना भी है। जब दुकानदारों को पर्याप्त कमीशन नहीं मिलता, तो भ्रष्टाचार की संभावना बढ़ जाती है। वे कम अनाज तौलना, खराब गुणवत्ता का अनाज देना या लाभार्थियों को परेशान करना जैसे हथकंडे अपना सकते हैं। इसलिए, यह सुनिश्चित करना सरकार की जिम्मेदारी है कि राशन दुकानदारों को इतना कमीशन मिले, जिससे वे सम्मानजनक तरीके से अपना जीवन यापन कर सकें और भ्रष्टाचार से दूर रहें।

हितों की रक्षा जरूरी
सरकार को इस बात पर भी ध्यान देना चाहिए कि यह अतिरिक्त ₹92.71 करोड़ का प्रावधान सही तरीके से लागू हो रहा है या नहीं। कमीशन में बढ़ोतरी एक अच्छा कदम है, लेकिन इसे व्यवस्था की दीर्घकालिक चुनौतियों का समाधान नहीं माना जा सकता। सरकार को इस पूरे तंत्र की समीक्षा करनी चाहिए और एक ऐसी स्थायी नीति बनानी चाहिए, जो दुकानदारों के हितों की रक्षा करे और गरीब लाभार्थियों को उनके हक का अनाज बिना किसी परेशानी के दिलाए।